ठाणे : पाच दशकांहून अधिक काळ सामाजिक, विधायक कार्यात अग्रेसर राहणारे आणि लेखणीव्दारे वृत्तपत्रांतून समाजातील व्यथा, वेदना, समस्या आजही सातत्याने मांडत रहाणारे जेष्ठ वृतपत्र लेखक विश्वनाथ पंडित यांना मुंबईतील जॉय सामाजिक संस्था या प्रतीथयश संस्थेद्वारे पंडित यांनी अंगीकारलेल्या जीवनभर सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार समारंभपूर्वक बहाल करण्याची घोषणा संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष गणेश हिरवे गुरुजी यांनी जाहीर केले. सदर समारंभ संस्थेच्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात येणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पेण येथे दोन दिवसीय रेकी शिबिराचे आयोजन
पेण (प्रतिनिधी): वैश्विक उर्जेद्वारे स्वतःला शक्तीमान बनवा, मनोवांच्छित मिळवा. 'रेकी' हा जापनीज शब्द आहे. 'रे' म्हणजे '...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा