मंडणगड तालुक्यातील के.व्ही. भाटे विद्यामंदिर हायस्कुल वेसवी इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी, शिपोळे गावातील कन्या कुमारी रसिका सचिन साळवी हिने जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जल जीवन मिशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन, कु. रसिका सचिन साळवी रत्नगिरी जिल्ह्यामधे द्वितीय क्रमांक पटकावला, कु. रसिका सचिन साळवी रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच तिने आपल्या शाळेचे व गावाचे नाव रत्नागिरी जिल्ह्यात रोषण केल्या त्याबद्दल कुमारी रसिका सचिन साळवी हिच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
रेल्वे मालवाहतूकही होणार खाजगी!!
मुंबई (सतिश पाटील): मुंबई महानगर प्रदेशातील मालवाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने रेल्वेने मोठे पाऊल टाकले आहे. मुलुंड, उरण, कळंबोली आ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा