मुंबई पोलिसांनी दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती केल्याने काहींनी त्याचे स्वागत केले तर काहींनी नाराजी प्रकट केली.अपघाताच्या दृष्टीने हा कायदा योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र काटेकोरपणे होताना दिसत नाही.आजही अनेक ठिकाणी दुचाकीस्वार तर सोडाच पण पाठीमागे बसलेल्या व्यक्तीकडे हेल्मेट नसते.काही ठिकाणी वाहतूक पोलिसांनी अश्या व्यक्तीकडून दंड वसूल केल्याचे वृत्तपत्रात वाचले पण लालबाग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील भारतमाता चौक,लालबाग मार्केट येथील संत जगनाडे चौक या मुख्य ठिकाणी मात्र वाहतूक पोलीस विनाहेल्मेट दुचाकीस्वाराकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे या मार्गावर अनेक दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती विनाहेल्मेट प्रवास करताना आढळत आहेत .त्यामुळे या कायद्याची पूर्ण व काटेकोर अमंलबजावणी झाल्याशिवाय या कायद्याला काहीच अर्थ नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले
पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा