आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १५ मार्च, २०२२

आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे लेखी मागणीला सकारात्मक प्रतिसाद ; अंबरनाथ पाणी पुरवठा योजना अमृत टप्पा - १ मधिल शिल्लक रक्कमेतुन उर्वरित कामांच्या प्रस्तावांना मिळणार मंजुरी


अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :-
अंबरनाथ शहरासाठीची अमृत टप्पा -१ अंतर्गत पाणी पुरवठा योजना सध्या पूर्ण झाली असून या योजनेतील किरकोळ कामे बाकी आहेत. योजेतुन पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून उर्वरीत कामे ही जलदगतीने मार्गी लागणे गरजेचे असल्याने अंबरनाथ शहरासाठी असलेल्या अमृत टप्पा -१  अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या उर्वरीत कामासाठी अमृत टप्पा - १ मधिल शिल्लक रक्कमेतुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास याबाबतचे प्रस्ताव बनविण्याचे आदेश देऊन या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्यात यावी याकरिता विधी मंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पाणीपुरवठा मंत्री ना.श्री.गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकरणी कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर ...