मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील):मुंबई महानगर क्षेत्रात १ सप्टेंबर २०२६ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात अनुक्रमे १ रुपया आणि २ रुपयांची वाढ लागू झाली आहे.नवे भाडेदर (मुंबई आणि परिसर)ऑटो-रिक्षा: पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे २७ रुपये (जुने भाडे २६ रुपये) झाले असूनपुढील प्रति किलोमीटर दर १८.२२ रुपये (जुना दर १७.१४ रुपये) करण्यात आला आहे.काळी-पिवळी टॅक्सी: पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान भाडे ३३ रुपये (जुने भाडे ३१ रुपये) झाले असूनपुढील प्रति किलोमीटर दर २१.९० रुपये (जुना दर २०.६६ रुपये) करण्यात आला आहे.महत्त्वाची माहितीक्षेत्र: हा निर्णय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघरसह संपूर्ण एमएमआर (MMR) क्षेत्रात लागू आहे.मीटर कॅलिब्रेशन: वाहन चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर रिक्षा-टॅक्सी युनियन व आरटीओच्या नियमांनुसार बदलण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदत दिली आहे. अशी माहीती सुत्राकडून मिळाली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉटरी विक्रेतांचे नेते सातार्डेकर यांचा इशारा ;परप्रांतीय लॉटरीवर बहिष्कार हाच एकमेव आता उपाय !
मुंबई (प्रतिनिधी): सणासुदीच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय बोगस लॉटरीचा लवकरच सुळसुळाट होणार असून, लॉटरीचे ग्राहक व विक्रेते यांनी सावध राहावे...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा