मुंबई (सतिश पाटील): कल्याण येथे अक्षरमंच सार्वजनिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अखंड वाचन यज्ञ उपक्रमामध्ये ज्ञानदा वाचनालय कवी कट्टा व आगरी साहित्यशाला तर्फे ना.धो. महानोर काव्यवाचन सत्रात शनिवारी बालक मंदिर संस्था येथे आयोजित करण्यात आले होते. कल्याण येथील स.ग्रंथालय करुणा कल्याणकर ग्रंथसंपदा वाचनालय संपादिका संपदा दळवी व काव्य किरण मंडळ कार्याध्यक्षा स्वाती नातू, डॉ.शैलजा करोडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सत्राचे संयोजन कवित्री व अश्विनी म्हात्रे यांनी केले आगरी साहित्य समूहचे प्रशासक जयंत पाटील साहित्यिक कुंडलिक म्हात्रे,आनंद भोईर, ऋतु राज पाटील,राजेंद्र पाटील, गिरीश म्हात्रे, वासुदेव फडके, चंद्रकांत पाटील,जयराम कराळे,विनोद कोळी,माधव गुरव, संस्कृती म्हात्रे अनन्या म्हात्रे यांनी आगरी बोलीतील कविता सादर केल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान
मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा