कोकण(एस.गुडेकर)- रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, नवनिर्मिती फाउंडेशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज याची उक्षी ग्रामपंचायतच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.विविध क्षेत्रात रमजान गोलंदाज यांचे काम असून सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. अनेक प्रश्न त्यानी मार्गी लावले आहेत. सामाजितील विविध प्रश्न त्यानी मार्गी लावले आहेत. उक्षी गावाच्या विकासासाठी त्यांची अनेक वेळा धडपड सुरु असते. गेली १५ वर्षा पेक्षा जास्त वर्ष त्यांनी तंटामुक्ती कमिटीच्या कार्यकारणीत सदस्य म्हणून काम करून अनेक विषय हाताळले आहे. गावातील वाद गावातच मिटतील आणि शक्यतो वाद होणार नाही दक्षता घेईन असे मत रमजान गोलंदाज यांनी मांडले आहेत. त्यांना मिळालेल्या पदा बद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा ; विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार होणार प्रदान
मुंबई (शांताराम गुडेकर ) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे जागतिक घडामोडींवर अनेक उपक्रम साजरे करण्यात येतात...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
ठाणे : शनिवार दि.१३ मे रोजी पडलेगांव मधील श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांचे सुपुत्र चि.निखिलच्या लग्नकार्यातील तांदूळ दळण्याच्या विधीम...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा