मुंबई- जॉय सामाजिक संस्था मुंबई च्या वतीने मराठी वर्तमानपत्रात वाचकांच्या सदरात लिखाण करणारे वृत्तपत्रलेखक यांच्यासाठी ( बातम्या देणारे पत्रकार नव्हे ) वृत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले असून १ जानेवारी २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या दोन पत्रांची झेरॉक्स प्रत ( व्हाट्स अप वर नाही ) पाठवून देण्यात यावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले असून पहिल्या तीन उत्कृष्ट पत्रलेखकाना व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच पारितोषिक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.पत्रलेखकानी आपली पत्रे स्पीड पोस्ट किंवा कुरिअरनेच (साध्या पोस्टाने नाही) गणेश हिरवे, २/१२ पार्वती निवास,रामनगर, बांद्रेकरवाडी, डॉ देशमुख जवळ,जोगेश्वरी पूर्व येथे २५ ऑक्टोबर पर्यत पोहचतील अशा रीतीने पाठवावीत. व्हाट्स अप व इ-मेल वर आलेल्या पत्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही..परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल,असे आवाहन जॉय च्या वतीने करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा ; विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार होणार प्रदान
मुंबई (शांताराम गुडेकर ) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे जागतिक घडामोडींवर अनेक उपक्रम साजरे करण्यात येतात...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
ठाणे : शनिवार दि.१३ मे रोजी पडलेगांव मधील श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांचे सुपुत्र चि.निखिलच्या लग्नकार्यातील तांदूळ दळण्याच्या विधीम...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा