अंबरनाथ (अविनाश म्हात्रे ):- अंबरनाथ पश्चिम येथे एक दिवसाआड पाणी येथे ते देखील अपुरा आणि कमी दाबाने येते यासाठी अंबरनाथ पश्चिम येथील अनेक नगरसेवक यांनी वेळोवेळी मजीप्रा अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार,चर्चा,भेटीगाठी,आं
रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१
माजी नगरसेवक आत्माराम हरी तांबे यांचे पुन्हा पाण्यासाठी उपोषणाचा इशारा
नेहमीच नागरिकांच्या समस्थ्यां लक्षात घेऊन त्यांना मदतीला धावणारे येथील माजी नगरसेवक आत्माराम हरी तांबे यांनी या परिसरातील नागरिकांना रोज पाणी मिळावे आणि पाणी संकट दूर करण्यासाठी व महेंद्र नगर मधील वॉर्ड क्रमांक २ मध्ये विविध ठिकाणी नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी व व्यवस्थित पाण्याचे नियोजन व्हावे यासाठी १५ दिवसाची मुदत दिली आहे जर १५ दिवसानंतर सदर पाणी टंचाई आणि पाण्याचे व्यवस्थित नियोजन झाले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे तसे पत्र मजीप्रा अधिकारी श्री बसनगर याना दिले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा ; विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार होणार प्रदान
मुंबई (शांताराम गुडेकर ) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे जागतिक घडामोडींवर अनेक उपक्रम साजरे करण्यात येतात...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
ठाणे : शनिवार दि.१३ मे रोजी पडलेगांव मधील श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांचे सुपुत्र चि.निखिलच्या लग्नकार्यातील तांदूळ दळण्याच्या विधीम...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा