मुंबई /वार्ताहर : जोगेश्वरी पूर्व बान्द्रेकरवाडी स्थित श्री समर्थ शाळेचा यंदाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.शाळेतून पहिला येण्याचा मान वैष्णवी सत्रे या विधार्थिनीने 94.80% गुण मिळवून प्राप्त केला तर सकपाळ प्रतिभा 93.60% व नार्वेकर सायली 90 % गुण मिळवून अनुक्रमे दुसरी व तिसरी आली.शाळेचा निकाल 100 टक्के लागल्याने शाळेचे सर्वसर्व डॉ महादेव वळंजू यांनी सर्व विधार्थी वर्ग व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले असून शाळेनं प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल समाधान व्यक्त केलं.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा