आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, ३० जुलै, २०२०

जोगेश्वरीतील श्री समर्थ विद्यालयचा 100 टक्के निकाल


मुंबई /वार्ताहर : जोगेश्वरी पूर्व बान्द्रेकरवाडी स्थित श्री समर्थ शाळेचा यंदाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे.शाळेतून पहिला येण्याचा मान वैष्णवी सत्रे या विधार्थिनीने 94.80% गुण मिळवून प्राप्त केला तर सकपाळ प्रतिभा 93.60% व नार्वेकर सायली 90 % गुण मिळवून अनुक्रमे दुसरी व तिसरी आली.शाळेचा निकाल 100 टक्के लागल्याने शाळेचे सर्वसर्व डॉ महादेव वळंजू यांनी सर्व विधार्थी वर्ग व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले असून शाळेनं प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल समाधान व्यक्त केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...