मुंबई : शिवशक्ती चाळ कमिटी भांडुप (पश्चिम) तर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी परिक्षक म्हणून विभागातील सामाजिक कार्यकर्ते कवी -पत्रकार सुरेश पाटील उपस्थित होते . या स्पर्धेत सर्वच सहभागी स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आजच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक जडणघडण करणाऱ्या अशा खऱ्याखुऱ्या कार्यक्रमांची खरंच खूप गरज असल्याचे सांगताना अपघातात पायाला इजा झालेली असताना ही बालमित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणे यानिमित्ताने सार्थकी लागल्याचे यावेळी पाटील सर म्हणाले .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान
मुंबई (गणेश हिरवे) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा