आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

भांडुप येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

मुंबई : शिवशक्ती चाळ कमिटी भांडुप (पश्चिम) तर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी परिक्षक म्हणून  विभागातील सामाजिक कार्यकर्ते कवी -पत्रकार सुरेश पाटील उपस्थित होते . या स्पर्धेत  सर्वच सहभागी स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आजच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक जडणघडण करणाऱ्या अशा खऱ्याखुऱ्या कार्यक्रमांची खरंच खूप गरज असल्याचे सांगताना अपघातात  पायाला इजा झालेली असताना ही बालमित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहणे यानिमित्ताने सार्थकी  लागल्याचे  यावेळी पाटील  सर म्हणाले . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...