अंबरनाथ /अविनाश म्हात्रे :- नुकताच अतिपावसामुळे खेरडे सोनगाव येथे अनेकांची घरे पाण्यात गेली,जनावरे वाहून गेली, येथील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे आणि येथील जनजीवन पूर्ण पणे विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, लोकांना अन्नपाणी मिळेनासे झाले आहे, समाजसेवक गोकुळ पाटील यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत केली आहे आणि त्यांनी लोकांना देखील मदतीचे आवाहन केले आहे तसेच त्यांनी येथील स्थानिक आमदार,खासदार,मंत्री दानशूर व्यक्ती, संस्था याना देखील विनंती केली आहे कि स्वतः येऊन शक्य तितके आपल्या परीने आणि शासनास खेरडे सोनगाव येथील पुरग्रस्थांसाठी मदतीचा हात द्यावा अशी कळकळीची विनंती केली आहे, तसेच जर कोणाला वस्तू, अन्न, कपडे किंवा इतर काही मदत करायची असेल तर त्यांनी समाज सेवक गोकुळ पाटील यांच्या मोबाईल नंबर ६००६२८०९९० या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गोरेगाव येथे श्री स्वामी पुण्यतिथी उत्साहात संपन्न!
मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) व नागरी निवारा परिषद गणेश...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा