अंबरनाथ /अविनाश म्हात्रे :- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करा,पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लेखी मागणी केली असून गेल्या दीड वर्षांपासून वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावलेला असल्याने पाणी बिल भरलेले नाही. या परिस्थितीत अवाजवी बिले आल्याने ते भरू शकलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्यात यावी अशी लेखी मागणी पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अभय योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न
मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा