आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करा - पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची मागणी

अंबरनाथ /अविनाश म्हात्रे :-  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करा,पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची लेखी मागणी केली असून गेल्या दीड वर्षांपासून वैश्विक महामारी ठरलेल्या कोरोनाच्या काळात अनेकांनी आपला रोजगार गमावलेला असल्याने पाणी बिल भरलेले नाही. या परिस्थितीत अवाजवी बिले आल्याने ते भरू शकलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता अभय योजना लागू करण्यात यावी अशी लेखी मागणी पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली आहे यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अभय योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...