असून या प्रकाशन सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित हॊते.श्री. सरस्वती विद्यामंदिर भांडुप शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुरकुटे मॅडम यांनी याप्रसंगी उदघाटनपर भाषणात हे पुस्तक मुलांसाठी खूप उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त करून पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. "माणसाजवळ धन नसेल तरी चालेल पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं मन नक्कीच असावं"अशाप्रकारे एकूण ३२पानात महाजन सर यांनी विविध विषयावरील सुविचार संग्रहीत केले आहेत. निबंधलेखन, भाषण, लेख,सूत्रसंचालन तसेच व्यक्तीमत्व्व विकास यासाठी हे पुस्तक लहानापासून ते थोरापर्यंत सर्वांना उपयोगी पडणारे आहे. शाळेत परिपाठासाठी विदयार्थ्यांना या सुविचार संग्रहाचा चांगला उपयोग होऊ शकतो.या पुस्तक प्रकाशना बद्दल लिलाधर महाजन सर यांचे बहिणाबाई साहित्य संस्था, कल्याण, साहित्य जागर मंच मुंबई, मुंबई ठाणे कवी कट्टा या संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे.
रविवार, २५ जुलै, २०२१
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न
मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा