दिव्या पाटील / नवी मुंबई - कोरोना महामारी मुळे नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. आणि त्यातीलच एक धक्का देणारे संकट म्हणजे " वाढीव वीजबिल " . या मुळे अनेकांना या त्रासातून जावे लागत आहे . रोजगार नाही काम नाही आणि अशातच सरकारने दिलेल्या वाढीव वीजबिलामुळे संतप्त झालेल्या जमावाने आता उठाव करायला सुरुवात केली आहे. नवी मुंबई येथील विविध परिसरात भाजपा नेत्यांनी याचा निषेध करत राज्यातील महा आघाडी सरकारच्या विरोधात " हाय व्होल्टेज आंदोलन "केले. दि.२३ नोव्हेंबर रोजी हे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी अनेक भाजप नेते उपस्थित होते. " अशा सरकारचे करायचे काय , खाली डोके वर पाय " , असे नारे देत आंदोलकांनी हे आंदोलन चालू ठेवत , वाढीव वीजबिल जाळून सरकार वर टीका केली . त्याचप्रमाने , " जर कोणाची वीज कापली गेली तर गणेश नाईक तिथे उभा राहील " , असा इशारा देखील आमदार गणेश नाईक यांनी यावेळी दिला.
बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०
वाढीव वीज बिल रद्द करण्यासाठी भाजपचे नवी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन
दिव्या पाटील / नवी मुंबई - कोरोना महामारी मुळे नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. आणि त्यातीलच एक धक्का देणारे संकट म्हणजे " वाढीव वीजबिल " . या मुळे अनेकांना या त्रासातून जावे लागत आहे . रोजगार नाही काम नाही आणि अशातच सरकारने दिलेल्या वाढीव वीजबिलामुळे संतप्त झालेल्या जमावाने आता उठाव करायला सुरुवात केली आहे. नवी मुंबई येथील विविध परिसरात भाजपा नेत्यांनी याचा निषेध करत राज्यातील महा आघाडी सरकारच्या विरोधात " हाय व्होल्टेज आंदोलन "केले. दि.२३ नोव्हेंबर रोजी हे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी अनेक भाजप नेते उपस्थित होते. " अशा सरकारचे करायचे काय , खाली डोके वर पाय " , असे नारे देत आंदोलकांनी हे आंदोलन चालू ठेवत , वाढीव वीजबिल जाळून सरकार वर टीका केली . त्याचप्रमाने , " जर कोणाची वीज कापली गेली तर गणेश नाईक तिथे उभा राहील " , असा इशारा देखील आमदार गणेश नाईक यांनी यावेळी दिला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान
मुंबई (गणेश हिरवे) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा