मुंबई (सतिश पाटील):गेल्या अनेक दिवसापासून ठाणे तिनहात नाका ते कशिश पार्क मुंबई मुलुंड पच्छिम चेक नाका कडे जाणारा हायवे व आग्रारोड जोड रस्त्यावर असलेले पेवर ब्लॉकचे स्पिड ब्रेकर खूप खराब व चुकीचे होते.तसेच ते अपघाताला निमंत्रण देणारे व वाहनासही धोकादायक स्थितीत होते. नेहमीच विनाकारण वाहतुक खोळंबा व पाणी साचत होते तसेच प्रदृषण होत असे.कारण स्पिड ब्रेकर वर खाली व खड्डेमय झालेले होते. साहजिकच वाहने दिम्यागतीने जात असत.या समस्ये बद्दल सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सतिश पाटील यांनी हा मुद्दा मार्गी लावून धरला होता. अखेर ठाणे महानगर पालिकेने उशीरा का होईना दखल घेऊन आता जुने धोकादायक स्पिडब्रेकर काढून त्या ठिकाणी नवीन डांबरी स्पिडब्रेकर बसवून वाहन चालकांना व जनतेला जनतेला दिलासा दिला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
डॉ सुरेश पाटील यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान
मुंबई - भांडुप येथील शिक्षक , पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश भिवाजी पाटील यांना मुंबई मराठी पत्रकार भवन येथे...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा